पावसाच पाणी शेतात शिरल्यानी शेतीचं मोठा नुकसान झालंय ढगफुटी झाल्याने कपास ,सोयाबीन ,मुग ,उदित,तूर हे वाहून गेल्याने मोठे नुकसान द्राक्ष बागालाही जोरदार फटका बसलाय